तालुक्यात गत आठवड्यात प्रचंड वादळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून वीज खांबही उन्मळून पडली. यासोबतच आंबा, ऊस, केळी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी म ...
ना रहायला घर... ना उजेडासाठी दिवा... ना घरुन शिकण्यासाठी प्रेरणा, अशा परिस्थितीत दररोज सहा किलोमीटर मानव विकास मिशनच्या बसने येजा करून एका पारधी बेड्यावरील विद्यार्थिनीनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. ...
लीजपट्टे मिळाले नसलेल्या गरजू लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातून केली आहे. नगराध्यक्ष वनिता मिसळे, उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनी निवेदन स्वीकारून शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याचे ...
पावसाळ्यात कुठे वादळाने रस्त्यावर झाड कोसळल्यास ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तत्काळ मदत उपलब्ध होणार आहे. यावर्षीपासून शासनाने सुरू केलेल्या द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचा हा चांगला परिणाम मानला जात आहे. ...
महामंडळाची महाकाय बस जेव्हा खेड्यातल्या निमूळत्या रस्त्यावरून जाते, तेव्हा अख्खा रस्ता बंद होतो. पण गावकरी कधी ओरडत नाही. मात्र, अशाच एका रस्त्यावर गावकऱ्यांनी लग्नाचा मांडव घातला, म्हणून चक्क महामंडळाच्या बसला परत फिरावे लागले. ...
गेल्या आठ वर्षांपासून अर्धांगवायू आजाराच्या संकटाने येथील तोडसाम कुटुंब हैराण आहेत. पती आणि कमावता मुलगा खाटेवर पडून असल्याने वृद्ध महिलेची जगण्या आणि जगविण्यासाठी धडपड सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी या कुट ...
येथील नगरपरिषदेने आरक्षित केलेला नवरगाव धरणातील जलसाठा संपला असून त्यामुळे वणी शहरावरील जलसंकट अधिक गडद झाले आहे. आरक्षित पाण्यापैकी उरलेले शेवटचे ०.२६ दलघमी शुक्रवारी नवरगाव धरणातून सोडण्यात आले असून हे पाणी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत निर्गुडा नदीत पो ...
दरवर्षी मे-जून महिन्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असतो. मात्र गेल्या वर्षी बोंडअळीने कहर केल्याने यावर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच बियाणे कंपन्यांनीही जाहिरातीचा धुमधडाका सुरू केला नाही. ...
खासगी शाळांवरील शिक्षकांना नव्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी मिळवण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले. त्यामुळे नोकरी वाचविण्यासाठी या शिक्षकांची धडपड सुरू आहे. तालुक्यात कॉन्व्हेंट, सीबीएससी, संस्था मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे विद्यार्थी संख्येचा प्रश्न ब ...