कापसाला पर्यायी पीक म्हणून रेशीम लागवड क्षेत्राकडे शेतकरी वळले आहे. रेशीम लागवडीचे क्षेत्र चौपट वाढणार आहे. तशा नोंदी शेतकऱ्यांनी केल्या आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातच रेशीम कोषाची खरेदी केली जाणार आहे. ...
शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई निवारण्यात शासन-प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोअरपुढे रांगाच पाहायला मिळते. ...
स्थानिक मार्इंदे चौकातील लॉटरी दुकानात चोरीची घटना घडली. याप्रकरणाची माहिती मिळताच टोळी विरोधी पथकाने आरोपींचा घेऊन चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरीचे तीन लाख ८० हजार रूपये जप्त करण्यात आले. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर झाला आहे. गत १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे ३.४८ रुपयांनी वाढले आहे. यामुळे पेट्रोलपंपावरील इंधनाची उचल २० टक्के घटली आहे. ...
तालुक्यात पाणीटंचाईने कळस गाठला असताना फुलसावंगी ग्रामपंचायतीने मात्र या पाणी टंचाईवर मात केली आहे. लोकसहभागातून दररोज दीड लाख लिटर पाण्यातून गावकऱ्यांची तहान भागविली जात आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील वणी आणि घाटंजी येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. वणीचा मोहित अग्रवाल हा विद्यार्थी ९२.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात टॉपर ...
खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, शनिवारी खासदार भावना गवळी यांनी अचानक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या विषयावरुन त्यांनी बँकेच्या अध ...
भीषण पाणीटंचाई व तीव्र उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यातील जंगलांमध्ये वन्य प्राण्यांसाठी एकूण ६६७ पाणवठे कार्यान्वित करण्यात आले असून तेथे बोअरवेल व सौर ऊर्जेद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. ...
उत्तम शिक्षणतज्ज्ञ व सक्षम प्रशासक अशी सर्वदूर ओळख असलेले आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्नीकल एज्यूकेशनचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा यांनी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिली. ...
यंदा देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘समग्र शिक्षा अभियाना’अंतर्गत विद्यार्थ्यांची माहिती एसडीएमएस (स्टुडंट्स डाटा मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीवर नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यादरम्यान महाराष्ट्रात चक्क १४४२ विद्यार्थी तृतीयपंथी आढळले आह ...