शेतात आलेले माकड हाकण्यासाठी झाडावर चढलेल्या शेतमजुराला जीवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नागापूर रुपाळा येथे सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील एका कृषी केंद्रासह किराणा गोदाम आणि वाईन बारला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
चार महिने झाले. पाणीटंचाईने यवतमाळकर होरपळून निघत आहे. या काळात जीवन प्राधिकरणाने पर्यायी योजना गाजराची पुंगी म्हणूनच राबविली. हाती घेतलेल्या कामांची उपलब्धता काहीच नाही. आता पावसाला सुरुवात झाली आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी झालेल्या एक लाख ९७ हजार ६६० रुपयांच्या घोटाळा प्रकरणी राज्यस्तरिय समितीने केलेली चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
येथील डॉ. अंजली राऊत यांना डॉ.मालती अॅलेन चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. सरकार अॅलेन महात्मा हॅननिमय अॅण्ड स्वामीजी ट्रस्ट कलकत्तातर्फे डॉ. मालती अॅलेन नोबेल अवार्ड-२०१८ ने सन्मानित करण्यात आले. ...
लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले. ...
वसुधा प्रतिष्ठानच्यावतीने येथील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात प्रसिद्ध कवी, सिने पार्श्वगायक, संगीतकार प्रा. प्रशांत मोरे यांचा ‘आई : एक महाकाव्य’ हा आईवरील कवितांचा विशेष कार्यक्रम पार पडला. ...
शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. ...
बोगस आदिवासींवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही राज्य सरकारने ११ महिने काहीही केले नाही. आता मंत्रिमंडळ उपसमिती नेमून वेळकाढूपणा केला जात आहे. ...