आॅनलाईन बदली प्रक्रियेत जवळपास ११५ शिक्षकांनी खोटी अथवा बोगस कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप होत आहे. यावरूनच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी या शिक्षकांना सुनावणीसाठी पाचारण केले होते. ...
पोलीस मोटर परिवहन (एमटी) विभागात घेण्यात येत असलेल्या उपनिरीक्षक पदाच्या भरतीतून शिपाई-जमादारांना बाद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. ...
शिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गृह विभागाकडून खुल्या कारागृहांची संकल्पना राबविली जात आहे. सध्या अशी १३ कारागृहे कार्यरत आहेत. आता नव्याने सहा खुल्या कारागृहांना मान्यता देण्यात आली आहे. ...
वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा वाढली असून ग्रामीण भागातील रुग्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भक्ष्य बनविले जात आहे. अधिकाधिक रुग्ण मिळावे म्हणून या मल्टीस्पेशालिटींनी आता रुग्णांची पळवापळवी सुरु केली आहे. ...
येथील नगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कचºयाच्या निविदेवरून झालेल्या खडाजंगीनंतर भाजपाच्या उपाध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी सभात्याग केला. ...
गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या,.... ...
शहरासाठी ३०२ कोटींच्या अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वत्र पाईप लाईन टाकण्यासाठी झालेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ...
रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटंजी तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी थेट संवाद साधला. स्वयंसहायता समूहाने महिलांच्या आर्थिक उन्नतीचा आधार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ...