शेतातील सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून तो शेतकरी सैरभैर झाला. आता काहीही पिकणार नाही, या हतबलतेतून या शेतकऱ्याने स्वत:च विष घेऊन आत्महत्या केली. ...
आतापर्यंत काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत आणि विधानसभा मतदारसंघात दिसणारी गटबाजी आता लोकसभा मतदारसंघातही दिसू लागली आहे. विधान परिषदेचा पत्ता कट झाल्यानंतर लोकसभेच्या तयारीला लागलेल्या माणिकरावांपुढे मोघेंनी अचानक स्पर्धक म्हणून आव्हान उभे केले आहे. ...
गुलाबी बोंडअळीच्या जाणीवजागृतीसाठी गावपातळीवर मोबाईल व्हॅनचा प्रयोग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ आणि दारव्हा तालुक्यात या व्हॅन पोहचणार आहेत. सोमवारी कृषी अधीक्षकांनी या मोबाईल व्हॅनला ेहिरवी झेंडी दाखविली. ...
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुसदमध्ये सुरू करण्यात आलेले दहा कोटींच्या वसंत प्रतिष्ठानचे काम आज चार वर्षानंतरही अर्धवट स्थितीत आहे. उलट या कामात तब्बल ८० लाख रुपयांची नियमबाह्यरीत्या अतिरिक्त ...
धनगर आरक्षण न दिल्यास १३ आॅगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीने दिला आहे. याबाबत सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ...
वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे बोगस दाखले सादर करण्याचा प्रताप ‘एसटी’च्या काही विभाग नियंत्रकांनी केला आहे. विशेष म्हणजे ही माहिती परिवहनमंत्र्यांना सादर करण्यासाठी मागविण्यात आली होती. ...
वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. ...