जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे. ...
डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाची शिकार करण्यासाठी आंध्रप्रदेशातून शार्प शूटर शहाफत अली खान नवाब याला वन खात्याने बोलविले होते. मात्र त्याला वन्यजीव प्रेमींचा तीव्र विरोध होता. ...
कधी काळी डिटेक्शनमध्ये माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या काही महिन्यात गंभीर गुन्ह्यांच्या डिटेक्शनचा जोरात धडाका लावला आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेचे प्रमाण वाढले आहे. ...
झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदीच्या पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला. ...
मृताची मुलगी विवाहित असली तरी तिचा दावा संपत नाही, वारसदार म्हणून अनुकंपा नोकरीस ती पात्र ठरते, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे व सोलापूरच्या दोन महिलांना मोठा दिलासा दिला. ...
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा आणि कामगार न्यायालयात ई-कोर्ट प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे पक्षकारांना आपले प्रकरण कुठल्या स्थितीत आहे, पुढची तारीख केव्हा आहे, याची माहिती क्षणात उपलब्ध होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. त्याकरिता क् ...
यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली चौफेर रस्ते खोदले गेले आहे. तर कुठे रस्त्यांना भगदाड पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेजेस झाल्या आहे. तेथून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. ...