मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे. ...
अवैध सावकारीतील व्याजाच्या पैशाच्या वादातून येथील भाजपा कार्यकर्ता नीलेश मस्के याचा भरदिवसा तिघांनी निर्घृण खून केल्यानंतर या घटनेच्या चर्चेनेच आर्णीची अर्धी-अधिक बाजारपेठ लगेच बंद करण्यात आली होती. ...
आर्णी येथील भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावर आर्णी ग्रामीण रुग्णालयासमोर शुक्रवारी दुपारी १.३० वाजता लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...
भारत-पाकिस्तानातील सततचा संघर्ष हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील ऐरणीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मात्र, आता या दोन्ही देशात शांततामय संबंध प्रस्थापित करण्यासाठी निरागस विद्यार्थी पुढाकार घेणार आहेत. ...
हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ...
तालुक्याच्या टाकळी (डोल्हारी) येथील प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारपासून गावातच बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. गावकऱ्यांनी गुरुवारी जलसमाधीचा इशारा दिला होता. ...
नगरपरिषदेतील बांधकाम परवानगी मिळविणे हे अतिशय क्लिष्ट व त्रासदायक काम आहे. वारंवार चकरा मारूनही परवानगीला अडथळे निर्माण केले जातात. नियमबाह्य काम करणाऱ्यांसाठी मात्र फार त्रास होत नाही. आता ही प्रक्रिया सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपीला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. उलट हा आरोपी गावात येऊन ‘अटक तर होणारच नाही, पोलिसांना आपण सापडूच शकत नाही, आणखी दोघे-तिघे आपल्या निशाण्यावर आहेत’ अशा वल्गना करून गावकऱ्यांना अप्रत्यक्ष ...
डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे. ...