जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा व्हावा तसेच शैक्षणिक संस्था, कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती या ठिकाणी संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात यावा या मागणीचे निवेदन कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जिल् ...
अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे विद्यमान सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. या समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाचीही अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. ...
संपूर्ण जिल्ह्यात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात अवैध खनन होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पथकाची निर्मिती केली आहे. १० सदस्यीय पथकाचे नेतृत्व खनिकर्म अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. ...
ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारतीय पिछडा शोषित संघटनेने सरकारला दिला आहे. मंगळवारी याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ...
शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकड ...
बालकांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी कायदा आहे. तो राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण युनिटही स्थापन झाले. पण युनिटमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी नेमण्याचाच सरकारला विसर पडलेला आहे. ...
जिल्ह्यातील दोन काँग्रेस नेत्यांना थेट मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत. त्यासाठी त्यातील एका तरुण नेत्याने लोकसभा न लढविण्याचे ठरविले आहे. तर दुसऱ्याने आधी लोकसभा जिंकायची व नंतर दिल्लीतून राज्यात परत यायचे, अशी व्यूहरचना केल्याची माहिती आहे. ...
दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे ५० लाख रुपयांच्यावर चुकारे अद्याप करण्यात आले नाहीत. अनेक दिवसांपासून मालाची रक्कम अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
येथील एमआयडीसीकरिता पांगरी शिवारातील शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र १९९५ पासून मोबदल्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. यवतमाळ दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून दोन शेतकºयांनी यवतमाळ उपविभागीय कार्यालयात सोमवारी दुपारी जप्तीची कारवाई क ...