टाकळी (डोल्हारी) सिंचन प्रकल्पासाठी पुनर्वसन होत असलेल्या उदापूर गावाच्या पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया राबवा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अमरावती उपविभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बचत भवनात जनजागृती अभियान प्रशिक्षण ...
लेव्हीची साखर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांनी ही साखर देण्याची तयारी दर्शविली आहे. उपलब्ध झालेली ही साखर मिळविण्यासाठी पुरवठा विभागाला स्वत: उचल करावी लागणार आहे. ...
शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहे. ...
वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला दोन नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता यश आले आणि वाघिणीला ठार करण्यात आले. ...
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाखांचे अनुदान केंद्र शासनाने जाहीर केले. असे असतानाही महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तालयाने मात्र केवळ सव्वालाखाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. तेवढ्याच अनुुदानाच्या आधारावर शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले जात आहे. ...
मारेगावच्या सहायक फौजदाराचा खून केल्यानंतर पसार झालेला आरोपी अनिल मेश्राम अनेक दिवस जंगलात आश्रयाला होता. गुराखी असल्याने त्याला जंगलाचा अभ्यास होता. तुरीच्या शेंगा, कंद-मूळ खाऊन त्याने दिवस काढले. मात्र त्याला भूक असह्य झाली होती. म्हणून तो जेवणाच्य ...
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी तमाम अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी ठाणेदारांना दिले आहेत. ...
स्वास्थ्य लाभासाठी येथील बरलोटा हॉस्पिटलमध्ये विराजित छत्तीसगढ प्रवर्तक गुरुदेव रतनमुनीजी म.सा., उपप्रवर्तक डॉ.सतीश मुनीजी म.सा. यांची केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी भेट घेतली. ...
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी वन्यजीव पीक संरक्षण विमा योजना सुरू करावी, तसेच शेतकरी-शेतमजुरांसाठी कृषी जीवन विमा योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदना ...