पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे. नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिका ...
बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख टाळल्याने बंजारा समाज बांधवांनी गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी केली. ...
रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला याबाबत गंभीर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राज्यस्तरावर निवृत्त न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत समिती कार्यरत आहे. ...
आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा, असे आदेश विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी उपविभागातील ठाणेदारांना दिले. ...
दोन वर्षांपूर्वी हमी भावानुसार तूर, चना, सोयाबीन खरेदी करताना दिल्या गेलेल्या पेमेंटमध्ये यवतमाळात गैरव्यवहार झाल्याची तक्रार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पणन महासंघाकडे केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी केवळ दोन महिन्याची पास दिली जात होती. ...
जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. ...
नरभक्षक वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाने मध्य प्रदेशातून चार हत्ती आणले आहेत. या हत्तींच्या साह्याने त्या बछड्यांचा शोध घेण्यात येणार आहे. वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वा ठार करण्यासाठी टी १ कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. ...