यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे. ...
जिल्ह्यातील शेतकरी बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांमुळे जेरीस आले आहे. कीटकनाशकांमुळे फवारणीतून २०१७ मध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी दीडशे जणांना विषबाधा झाली. या पार्श्वभूमीवर एक मोठे रॅकेट उघडकीस आले. आता या प्रकरणात २५ लाखांचे डिलिंग झाल्याची चर् ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी राज्यभर कामबंद आंदोलन सुरू आहे. येथील तिरंगा चौकात कोतवाल संघटनेच्यावतीने सोमवारी धरणे देण्यात आले. ...
कर्जापोटी गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचे दस्तावेज हरविणाऱ्या दिवाणी हाऊसिंग फायनान्सला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. दस्तावेजाच्या दुय्यम प्रती उपलब्ध करून द्याव्या, सदोष सेवेबद्दल ३० हजार रुपये द्यावे असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगर ...
थेट मुख्यमंत्र्यांनी आॅनलाईन लोकार्पण करूनही तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू निरूपयोगी ठरली आहे. सुमारे पाच कोटी रूपये खर्चूनही ही वास्तू धूळ खात पडली आहे. ...
गावातील सांडपाण्यावरून भांडणे होताना आपण अनेकदा पाहतो. मात्र याच पाण्याचा सदुपयोग करीत शेती फुलविण्याचा यशस्वी प्रयोग बोरीअरबमधील शेतकऱ्याने केला आहे. ...
वस्तू ठोकमध्ये आणून पॅकिंगद्वारे चिल्लर विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचे अधिकार कुणाला? याबाबत संभ्रमाची स्थिती असताना जिल्हा प्रशासनाने हा संभ्रम दूर केला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या ताफ्यासह शोध मोहिमेवर असलेल्या वनविभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ४ वाजता राळेगाव परिसरातील अंजीच्या जंगलातून ‘अवनी’च्या एका मादी बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. ...
येथील काही औषध विक्रीच्या दुकानातून बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रूग्णांना औषध देण्यात येत आहे. केवळ एमबीबीएस किवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच हे औषध द्यावे, असा नियम असतानाही त्याची येथे सर्रास पायमल्ली केली जात आहे. ...