येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १३ विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यासोबतच महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राहिली आहे. ...
अमाप पैसा खर्च होत असतानाही आश्रमशाळा आजही दारिद्र्यात आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागते. सोबतच त्यांच्या शैक्षणिक विकासाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. ...
कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यापूर्वी ग्रीन लिस्ट लावली जाते. ही यादी प्रसिद्ध करण्याची गती अतिशय मंद आहे. यामुळे आतापर्यंत केवळ १३ याद्या लागल्या. अजूनही या यादीमध्ये एक लाख शेतकºयांची नावे आलेली नाहीत. ...
येथील पोलीस वसाहतीतील निवासस्थानांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने कुटुंबीयांचे जीवन धोक्यात आले आहे. बिटरगाव येथे ब्रिटिशांच्या काळात पोलीस ठाण्याची स्थापना झाली. ...
अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) इतर कोणत्याची जातींचा समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शनिवारी तालुक्यातील आदिवासी संघटना व समाज बांधवांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली. ...
गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण सुरू आहे. प्रत्येक शाळेत १०० टक्के लसीकरणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. तरीही आॅनलाईन नोंदींमध्ये मात्र केवळ ५९ हजार विद्यार्थ्यांनाच लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात उभी असलेली रुग्णवाहिका शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावरील हल्ल्यानंतर ही घटना घडल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ...