राज्यात सिंचन विभागातील अपहाराचे प्रकरण गाजत आहे. पात्रता नसताना कंत्राटदारांना कामे देण्यात आली. अनेकांना नियमबाह्यरित्या अग्रीम मंजूर झाला. काही कंत्राटदारांना अवैध स्वरूपाच्या सवलती देण्यात आल्या. हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल ...
बहुजन रंगभूमी, नागपूर या संस्थेच्या वीरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित ‘गटार’ या एकांकिकेने विदर्भस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. येथे झालेल्या गजाननदादा बिंड स्मृती स्पर्धेत अमरावतीच्या विशाल तराळ दिग्दर्शित ‘चित्रविचित्र’ या ...
निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ ...
येथे गांजाची खेप घेऊन येत असलेल्या इंडिका कारला पोलीस पथकाने पोहंडूळ फाट्याजवळ पकडले. एम.एच.व्ही-३८५६ या कारची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये गांजाची पोती आढळून आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान केल्याचे पोलिसांकडून सांगितले जा ...
अधिकार गोठविण्यात आल्याच्या विरोधात पंचायत समित्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी यवतमाळ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार घातला. यामुळे सभाच बारगळली. ...
शिक्षकच आले नसल्याने जिल्हा परिषदेची शाळा मागील तीन दिवसांपासून उघडलीच गेली नाही. हा प्रकार मंगी (ता.राळेगाव) येथे सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाऊन परत यावे लागत आहे. वरिष्ठांकडूनही हा प्रकार गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे शिक ...
सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पसरलेल्या थंडीच्या लाटेने रबी पिकाला फटका बसला आहे. त्यातच धुक्याने हरभराचे पीक होरपळले आहे. केळीलाही फटका बसला आहे. तर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
मराठी शिक्षणाचा आग्रह ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांनी केले. येथील शिवाजी हायस्कूल मध्ये आयोजित डॉ.पंजाबराव देशमुख जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ...
शहरातील खुनाची मालिका सरत्या वर्षातही कायम राहिली. शनिवारी रात्री ९ वाजता रेती कंत्राटदाराचा चांदोरेनगरातील घराजवळच तलवारीने वार करून खून करण्यात आला. हा खून व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. ...
वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली. ...