ओबीसींनी स्वत:च्या हक्कासाठी कधी आंदोलनच केले नाही. आज जे आरक्षण ओबीसींना मिळाले आहे, त्यासाठी दलितांनी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. आता हे आरक्षण टिकविण्याची जबाबदारी ओबीसींची आहे. एसबीसींना ओबीसीत घुसाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ...
दारव्हा तालुक्यात खरीप २०१७ चा पीकविमा मंजूर असताना आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे २९ शेतकऱ्यांची अडकलेली सहा लाख ९३ हजार ८९६ रुपये नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...
पावसाळ्यात अधिकाअधिक पाणी अडविता यावे, यासाठी वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीवरील वामनघाट परिसरात ६४ लाख रुपये खर्चाचा बंधारा बांधण्याचे काम पालिकेने मागील वर्षी सुरू केले खरे; परंतु वर्ष लोटूनही हा बंधारा अर्धवट अवस्थेत उभा आहे. पालिका प्रशासनाकड ...
मारणाऱ्या किंवा मरणाऱ्यापेक्षा नेहमीच तारणारा मोठा ठरतो. त्याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आला. शुक्रवारी दुपारची सुनसान वेळ. मधल्या सुटीतून एक विद्यार्थिनी शिक्षकांना पोटदुखीचे कारण सांगून घराकडे जात होती. तिने सायकल व दप्तर शिक्षक कॉलनीतील विहिरीच्या ब ...
विविध मागण्यांना घेऊन रास्त भाव दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांनी सोमवारी येथील तिरंगा चौकात धरणे दिले. रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेंतर्गत महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष कोसलगे आणि जिल्हाध्यक्ष भगवंत राऊत यांच्या नेतृत्त्वात धरणे देण्यात ...
तालुक्यातून वाहणाऱ्या वाघाडी नदीवर दोन सिमेंट बंधारे बांधले जात असल्याने नदीला ‘अच्छे दिन’ येणार आहे. वाघाडी नदी जानेवारीतच कोरडी पडते. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या नदीवर दहा गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. ...