येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मात्र सायकल रॅली व शोभायात्रा रद्द करून पुलवामा हल्ल्यातील शहीदवीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
अनेक मोठ्या शहरांप्रमाणेच आता उमरखेडमध्ये तारांगण उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. अनेक मोठ्या शहरांमध्ये अंतराळ अभ्यासासाठी तारांगण उभारण्यात आले आहे. ...
यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे. ...
तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या ...
येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आशीर्वाद सोहळा’ पार पडला. यावेळी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील दोन जवानांच्या कुटुंबांना जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्या ...
तू पाह्यत राह्यली सगुण, लोक चंद्रावर गेले निघून अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी श्रोत्यांना रिझविले. प्रसंग होता अंकुर साहित्य संघाच्या ‘आगमन शिशिराचे’ या कवी संमेलनाचे. ...
शहराचे भूषण असलेल्या येथील इंग्रजकालीन शिंगाडा तलाव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेरचा घटका मोजत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनातर्फे तलावाचे खोलीकरण न करण्यात आल्याने आता केवळ पाण्याचे डबकेच साचले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात जलसिंचन अभियान राबविले. पहिले आरमार उभारले. स्त्रियांची अब्रू राखून सन्मान दिला. छत्रपती हे एक कुशल प्रशासक होते. ‘गमिनी कावा’ हे शिवरायांचे शस्त्र होते. शिवरायांनी विज्ञानवाद व प्रयत्नवाद जोपासला. ...
येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीची दखल घेत रविवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी केली. ...