येथील गांधी चौकात पालिकेने बांधलेल्या गाळ्यांच्या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाने १६० व्यापाऱ्यांना नोटीस बजावली असून येत्या २८ फेब्रुवारीला गुरूवारी नगरविकास मंत्रालयात येऊन आपली बाजू मांडण्याच्या सूचना नोटीसद्वारे दिल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यात चांग ...
महागाव तालुक्यातील अमडापूर प्रकल्पा अंतर्गत कुरळी गाव येते. या गावाचे गत १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. यामुळे गावकरी चिंतेत सापडले आहेत. हा प्रश्न निकाली निघावा म्हणून अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐच्छिक पुनर्व ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यान ...
शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन किसान सभेच्यावतीने मंगळवारी येथे घंटानाद करण्यात आला. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन देण्यात आले. ...
वाघाच्या बछड्यांवर कायमची नजर ठेवता यावी म्हणून वन विभागाने त्यांच्या शरीरावर ‘रेडिओ कॉलर’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तेराहून अधिक मानवी बळी घेऊन देशभरात गाजलेल्या अवनी वाघिणीचा खात्मा झाला. मात्र तिच्या बछड्यांचा अद्यापही जिल्ह्यातील जंगल परिसरात ...
जिल्ह्यात सर्रास अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. रात्री आर्णी व घाटंजी तालुक्यातून चोरटी वाहतूक केली जाते. याच वाहतुकीने रविवारी रात्री ११.३० वाजता तिघांचा बळी घेतला. घाटंजी तालुक्यातील कोळी-लिंगी येथे रेतीच्या ट्रकला अपघात झाला. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १९९६ पासून बदली कर्मचारी कार्यरत होते. अस्थायी स्वरूपात असलेल्या या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने डिसेंबर २०१५ मध्ये नियमित करण्याचा आदेश काढला. याचा लाभ यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी वगळू ...
आदिवासी म्हणजे जंगलात राहणारे लोक, ही भ्रामक कल्पना आहे. जमाना बदलतोय, तसे आदिवासीही उच्च शिक्षित होताहेत. नेमके याच बाबीकडे लक्ष वेधणारा सिनेमा तयार होतोय. तोही आपल्या जिल्ह्यात. पुसदमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या १ मार्चपासून सुरू होणार असून ...
ज्याप्रमाणे न्यायदान करण्याची जबाबदारी न्यायालयावर असते. त्याचप्रमाणे न्यायदान हे कायद्याप्रमाणे आणि जलदगतीने अशिलांना मिळाले पाहिजे, याची जबाबदारी वकील मित्रांवर आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल ...
जिल्हा क्रीडा संकुलाचा लवकरच कायापालट होणार आहे. तब्बल साडेआठ कोटी रुपयांची क्रीडा विकास कामे हाती घेतली जाणार आहे. यात प्रामुख्याने दोन मजली बहुद्देशीय हॉल, सिंथेटिक लॉन, टेनिस कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, बॅडमिंटन व टेबल टेनिस हॉलचे अत्याधुनिक स्वरूपात नूत ...