ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
देशाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.मोहन मोरे यांनी केले. येथे आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते. ...
दहावीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद समारोह यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रेमण्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नितीन श्रीवास्तव उपस्थित होते. ...
दारू तस्करांनी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या मदतीने तस्करी केली जाते. यवतमाळातील एका तस्कराचे चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स खरेदी केली आहे. येथील भोसा बायपासवर दारू भरत असताना पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. ...
तालुक्यातील बंदी भागातील पैनगंगा अभयारण्यातील परोटी (वन) येथे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तीन घरांना आग लागली. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या. तर पाच लाखांचे नुकसान झाले. परोटी येथील गोविंद कोल्हे यांच्या घराला आग लागली. ...
पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या दुसऱ्या बछड्यालाही बुधवारी सकाळी डेहराडूनच्या पथकाने रेडिओ कॉलर लावण्यात यश मिळविले. पहिल्या बछड्याला सोमवारी रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. ...
यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. ...
कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. अशा केंद्रांमध्ये नोंद झालेल्या कामगारांना इतर ठिकाणी जोडले जाणार असल्याने त्यांना हेलपाटे घ्यावे लागणार आहे. ...
‘पाकिस्तानले आस्संच पाह्यजे ना भाऊ. तेले सबूत कितीबी द्या, थो मानतच नाई. आता केला नं आपून सर्जिकल स्ट्राईक! घर मे घुस के मारा!! मांगं छब्बीस ग्याराच्या टाईमले भारतानं सबूत देल्ले होते. ...
अस्खलित मराठी ही काही पुण्या-मुंबईच्या सारस्वतांचीच मक्तेदारी नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या, जंगलाच्या काठावर वस्ती करणाऱ्या मागासांचीही ती माय आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या काठावरील आदिवासी, गोंड, कोलाम बांधवांच्या मनातही मराठी राजभाषेचा अभिमान जागृत ...