ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
येथील वसंतराव नाईक शसकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषध वैद्यकशास्त्र विभागातर्फे ‘पेस्टीसाईड पॉयझनिंग इन रूरल कम्युनिटीज, इम्प्रोव्हींग मेडिकल मॅनेजमेंट’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार अध्यक्षस्थानी होते. ...
कारंजा घाडगे येथे पहिले राज्यस्तरीय कीर्तन संमेलन स्पर्धेच्या रूपात पार पडले. यात राज्यातील नामवंत बालकीर्तनकार सहभागी झाले होते. या स्पर्धेत पहिली येण्याचा मान येथील सई पंचभाई हिने प्राप्त केला. ११ वर्षाची सई ही वर्ग पाचची आणि यवतमाळ पब्लिक स्कूलची ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व तालुका अभियान व्यवस्थापक कक्षातर्फे (उमेद) येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात श्रमयोगी मानधन योजनेचा मेळावा घेण्यात आला. ग्राम संघ, महिला बचत गट यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व इतर महिलांकरि ...
वणी ते घुग्गूस मार्गावर आयव्हीआरसीएल कंपनीने नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे टोल प्लाझाचे बांधकाम केले होते. यासंदर्भात नगरसेवक पी.के. टोंगे यांनी बांधकाम मंत्रालय व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. ...
भारतीय संस्कृतीमध्ये चार धाम दर्शनाला महत्व आहे. केदारनाथ हे सर्वाधिक प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. तेथे दर्शनाला हजारो भाविकांचे जथ्थे अवघड प्रवास करून जातात. याच मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे काम हेमाद्री राजाने केले. केदारेश्वर मंदिराची निर्मिती झा ...
वसंत ऋतूची चाहूल लागली की, पानगळतीने अवघे जंगल गलबलून जाते. एरव्ही निरव शांत आणि स्थितप्रज्ञ राहणारे शिवार, उन्हाळ्यातील चकाकणाऱ्या तप्त सूर्यप्रकाशात वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने हळूवार डोलायला लागते. पानांच्या गळतीने झाडांच्या ओळीत सळसळ वाढते. ...
शहर व तालुक्यात घरकुल बांधकामांसाठी रेती मिळत नसताना कंत्राटदारांकडून कामे कशी काय सुरू आहेत, या बांधकामांना रेती कुठून येत आहे, याबाबत याबाबत चौकशी करावी अशी मागणी आहे. ...
पारंपारिक शेतीला फाटा देत रणरागिणीने आधी गुलाब शेती फुलविली. आता विविध सकटांवर मात करीत त्यांनी चक्क रेशीम शेतीकडे आपला मोर्चा वळविला. पुरुष शेतकऱ्यांना लाजवेल, असे काम करून या महिला शेतकऱ्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला. ...
कृषी महोत्सवाच्या चर्चासत्राला शेतकऱ्यांची गर्दी आहे. हे दाखविण्यासाठी आयोजकांनी शनिवारी अर्ध्या भागातील खुर्च्याच उचलून ठेवल्या. ‘त्या’ संपूर्ण भागाला पडदा बांधला. यामुळे निम्म्या भागात गर्दी दिसली. मात्र यामध्ये अर्ध्या खुर्च्या महिलांसाठीच राखीव ह ...