महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महागाव तालुक्यातील नगरवाडी येथील सालगड्याच्या मुलाने भरारी घेतली. त्याने अनुसूचित जमाती प्रवर्गातून सहायक विक्रीकर परीक्षेत राज्यातून चक्क पहिला क्रमांक पटकाविला. प्रदीप हनुमान ढाकरे, असे या युवकाचे नाव आहे. ...
येथील समता मैदानावर ‘समता पर्व-२०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. याचे उद्घाटन रविवार, १९ मे रोजी सकाळी ७ वाजता गिनिज बूक आॅफ वर्ल्डमध्ये नोंद असलेले डॉ. पी.ज ...
नवीन आर्थिक वर्षात नगरपरिषदेने मंजूर केलेला अर्थसंकल्प अजूनही प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला नाही. यामुळे आता दैनंदिन आर्थिक व्यवहार खोळंबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक मंजूरी व कार्यादेश दिलेली कामे थांबविण्याची नामुष्की ओढवत आहे. ...
शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड खरेदी घोटाळ्यात आता आणखी एक प्रकरण समाविष्ट झाले आहे. परंतु ११ कोटींच्या या प्रकरणात राजकीय दबाव असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करणे टाळले. कर्तव्यदक्षतेचा आव आणणारी ‘एसआयटी’ही या राजकीय दबावापुढे फेल ठरली. ...
जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणारे भाजपा नेते, यवतमाळचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...
नगरपरिषदेचे आर्थिक घडी विस्कटलेली आहे. सातत्याने वेतनातील समस्या निर्माण होत असून सफाईचे काम ठप्प होत आहे. आता मान्सूनपूर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. दीड महिन्यांपासून वेतन ...
येथील वखार महामंडळाच्या गोदामातून चोरट्यांनी तुरीचे तब्बल ८५ कट्टे चोरून नेले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ४२ क्विंटल ५० किलो वजनाच्या या तुरीची किंमत बाजारभावानुसार दोन लाख १२ हजार रुपये आहे. ...
येत्या शनिवारी, १८ मे रोजी वैशाख पौर्णिमा स्नानााठी विदर्भातील हजारो भाविक आदिवासींची पंढरी आणि काशी असलेल्या तालुक्यातील जागजई येथे येणार आहे. मात्र हे क्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...
काँग्रेसच्या समितीने जिल्ह्यातील नेर व यवतमाळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना बुधवारी दुपारी भेट दिली. नेर तालुक्यातील खरडगाव व आजंती, यवतमाळ तालुक्यातील पांढरी व धानोरा येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्या व दुष्काळाची दाहकता जाणून घेतली. ...
बेंबळा धरणातून यवतमाळ शहरासाठी पाणी आणण्याचे काम मिळविलेल्या कंत्राटदाराला आतापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ११० कोटी रुपयांचे पेमेंट केले आहे. कामाच्या संथगतीमुळे प्राधिकरणाने दरदिवशी तीन लाख रुपये दंड प्रस्तावित केलेल्या या कंत्राटदार कंपनीला ...