शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी घंटानाद आंदोलन करून यवतमाळकरांचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना देण्यात आले. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. ...
शहरातील वाघापूर परिसरात पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी परिसरातील रस्ते व गल्ल्या ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. या कामात कुठलीही सुसूत्रता नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. ...
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध चौकांमध्ये पुतळे उभारले जात आहे. यात नियमांचे उल्लंघन करत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डावलण्यात आले, असा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. शाहू महाराजांचा पुतळा न उभारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला नि ...
जिल्ह्यात किमान एक हजार नव्या शिक्षकांची भरती होईल, अशी बेरोजगारांना अपेक्षा असताना शिक्षण विभागाने केवळ ९५ पदांंची जाहिरात पवित्र पोर्टलवर झळकविली आहे. प्रत्यक्षात पोर्टलच्या आॅनलाईन कारभारामुळे २०१८ ऐवजी २०१२ मधील मान्य पदे ग्राह्य धरण्यात आली. ...
गेल्या काही वर्षांपासून गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या टेक्सटाईल झोनमध्ये आता युती सरकारचा कार्यकाळ संपायला आला असताना दोन उद्योजकांनी उद्योग थाटण्याबाबतचे प्रस्ताव दाखल केले आहे. त्याला औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातून परवानगीची प् ...
शकुंतला रेल्वे सुरू न केल्यास नागरिकांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे. गेली दोन वर्षांपासून ही रेल्वेसेवा बंद आहे. ...
गेली दोन दिवसांपासूनच्या वादळामुळे नेर तालुक्यात मोठी हानी झाली. घरांची पडझड, उडालेली टीनपत्रे, जनावरांचा मृत्यू या प्रकाराने लोकांचे नुकसान झाले. दोन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने अंधार आणि उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ...
रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली. ...