जिल्ह्यात उन्हाचा प्रकोप सुरू आहे. नागरिकांना मे हीटचा तडाखा बसत आहे. पारा सतत ४४ अंशाच्यावर राहात आहे. उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे आजचा रविवार या वर्षातील सर्वाधिक ‘हॉट’ दिवस ठरला. रविवारी पारा चक्क ४४.८ अंशावर पोहोचला होता. ...
सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल् ...
चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाºया जिवनदायीनी वर्धा नदीचा नैसर्गीक प्रवाह बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठो ...
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ याप्रमाणे मानवाला वृक्षांची कितपत गरज आहे याची सर्वांना कल्पना आहे. जागोजागी जेव्हा वृक्षांची कत्तल वाढली, जंगले विरळ झाली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळला. यानंतर शासनाने वृक्षसंवर्धनाच्या विविध योजना अंमलात आणल्या ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले होते. आयोगानेच ही आकडेवारी जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर ११ लाख ६९ हजार ९७७ मते मोजण्यात आल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्याच वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर जाहीर करण ...
जिल्ह्यातील निवृत्त अभियंत्यांनी एकत्र येत मेळघाटातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात दिला आहे. या कामामध्ये त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना समावून घेतले. यवतमाळकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामुळे हजारो कपडे यवतमाळातून थेट मेळघाटात पोहचले आहेत ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २०१४ पेक्षाही पानीपत झाले. त्यावेळी मतदारांनी निष्क्रीय काँग्रेसला झिडकारले होते. परंतु गेल्या पाच वर्षात काँग्रेस सक्रियच झाली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वीकारण्याची मतदारांची अद्यापही मानसिक तयारी झाली नसल्याच ...
सूर्य आग ओकत असल्यामुळे तालुक्यात भूजल पातळी झपाट्याने खालावली. विहीर, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील उन्हाळी पिकांना फटका बसत आहे. ...
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या आर्णी या आमदार राजू तोडसाम यांच्या विधानसभा मतदार संघात भाजपच्या हंसराज अहीर यांनी तब्बल ५७ हजार ६९८ मतांची आघाडी घेतली. रात्री उशिरा जाहीर झालेल्या अंतीम निकालानुसार आर्णी विधानसभा क्षेत्रातून भाजपचे हंस ...