थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो. ...
गावपातळीवर आरोग्य सेवा देणाऱ्या आशांनी मानधन नको, वेतन द्यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले. यवतमाळातील तिरंगा चौकात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी धरणे दिले. ...
येथील जीएस आॅईल या कंपनीने अज्ञात शेतकऱ्यांचे बोगस कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावावर कोट्यवधी रूपयांच्या कर्जाची उचल केल्याचे प्रकरण उघडकीस आले.दरम्यान, कंपनीच्या संचालकाने पाच वर्षापूर्वी कंपनी बंद करून येऊन पोबारा केला. ...
दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात मिळणारी शाळांची पुस्तके यंदा एकाच टप्प्यात प्राप्त झाली असून या पुस्तक वितरणाची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर देण्यात आली आहे. वणी पंचायत समितीसाठी यावर्षी नव्या सत्राकरिता ८७ हजार ३१६ पुस्तके मिळाली आहे. ...
सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गरिब होतकरू मुलांसाठी यवतमाळात मोफत मार्गदर्शन वर्ग चालविले ... ...
सायन्स, डिप्लोमा, अभियांत्रिकी, आर्किटेक्चरसह विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये करिअरच्या मुबलक संधी आहेत. देशात आणि जागतिक स्तरावर या संधी आगामी काळात विस्तारतच जाणार आहेत,...... ...
शहरालगतचा एमआयडीसी परिसरात मागील महिनाभऱ्यापासून पट्टेदार वाघिणीने ठिय्या मांडला आहे. या भागात हमखास वाघिणीच्या पायाचे ठसे दिसून येतात. शहराच्या अगदी जवळ असलेल्या भागात वाघ आढळल्याने वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी ...
इव्हिएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहूजन महासंघाच्या वंचित बहूजन आघाडीच्यावतीने सोमवारी येथील तिरंगा चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...