डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढतान ...
दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी बोरीमहल येथील नागरिकांनी संकल्प केला आहे. वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून नागरिकांनी गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जात आहे. ...
कोणत्या योजना स्वीकारायच्या आणि कोणत्या नाकारायच्या शिवाय त्याचे लाभधारक कोण, हे ठरविण्याचा अधिकार ‘पेसा’ अंतर्गत ग्रामसभेत आले आहे. परंतु त्याची जनजागृती झाली नाही. संपूर्ण देशात २४ डिसेंबर १९९६ रोजी अतीमागास व आदिवासी विभागात हा कायदा लागू झाला. मह ...
पैशासाठी सासरच्यांनी केलेल्या त्रासाने त्रस्त होऊन मातेनेच आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील मांडवा येथे शुक्रवारी घडली. ...
वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी सा ...
बारावीच्या परीक्षेत तालुक्यात अव्वल आलेल्या सत्यजित हिरोडे याच्यासमोर पुढील शिक्षणाचे आवहान उभे ठाकले आहे. त्याच्या यशात आता आर्थिक अडचणींचा अडथळा येत असल्याने बेताची परिस्थिती असलेले पालक भांबावून गेले आहे. ...
जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १ व २ जून रोजी समुपदेशन घेतले जाणार आहे. मात्र अद्यापही या बदल्यांवर टांगती तलवार कायम आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेने समुपदेशन प्रक्र ...
भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामे करावी, अशा सूचना पाल ...
कृषी पंपासाठी वीज जोडणीला नकार देत सौर ऊर्जा मोटरची सक्ती विद्युत कंपनीकडून केली जात आहे. सौर ऊर्जा मोटरने पूर्ण क्षमतेने सिंचन शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी यासाठी नकार दिला आहे. मात्र वीज नसल्यामुळे त्यांच्यापुढे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...