जिल्ह्यातील दुर्गम जंगलव्याप्त झरीजामणी परिसरात दोन प्राचीन शिळावर्तुळे आढळली आहेत. या शिळावर्तुळांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अश्मयुगीन इतिहासाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
एकेकाळी स्वच्छता अभियानामुळे नावारूपास आलेले यवतमाळ शहर आता अस्वच्छतेच्या नावाने ओळखले जावे इतकी दुर्गंधी आणि अस्वच्छता शहरात पसरली आहे. घंटागाड्या, अद्ययावत वाहने असतानाही नाल्या तुंबलेल्या आहेत. शहराचा आवाका वाढताच स्वच्छतेकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष ...
सन २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला. मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. यामुळे जिल्हा बँकेने विमा कंपनीला पत्र पाठवून एकूण पात्र शेतकरी आणि त्यांची रक्कम किती आहे याची विचारणा केली आहे. प्रत्यक्षात कंपनीकडून कुठलेही ...
आषाढी एकादशी उत्सवानिमित्त पंढरपूर येथे हाणाऱ्या भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून १५३ बसेस सोडल्या जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नऊही आगारातून ८ जुलैपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहे. ...
सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा या ...
यवतमाळ : पावसादरम्यान पूल वाहून गेला. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात घटना घडली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे ... ...
नव्या शैक्षणिक सत्राला बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मात्र खासगी शाळांशी स्पर्धा करण्याच्या बाता मारणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्या प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाही. तब्बल १४८ शाळांमध्ये शौचालय नसल्यामुळे मुल ...
पानठेल्याच्या जागेतून वाद घालत तिघांनी बाभूळगावातील बसस्थानकासमोर भर बाजारात युवकाचा खून केला. या गुन्ह्यातील तीनही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
कामगार कार्यालयातील योजना लाटण्यासाठी चक्क बोगस प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पावती पुस्तकांचा वापर कामगारांच्या नावाने दलालांकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशी अनेक बोगस कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी सादर केली गेली. ...