रमजानच्या पर्वावर यवतमाळची बाजारपेठ सजली आहे. सौंदर्य प्रसाधनांसोबत विविध प्रकारचे सुगंध आणि कपड्यांचा यामध्ये समावेश आहे. मेवा आणि विदेशी फळेही बाजारात मोठ्या प्रमाणात आली आहेत. संपूर्ण कळंब चौक रोषणाईने सजला आहे. सायंकाळ होताच या ठिकाणी चहलपहल पहाय ...
पावसाळ्यात ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. साथरोगाची लागण होते. अशा स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी वेळेत उपलब्ध होत नाही. या सर्वांना मुख्यालयी पूर्णवेळ उपस्थित राहून सेवा देण्याचे आदेश आहेत. ...
प्रचंड उन्हाच्या झळा, तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या यवतमाळकरांना पावसाळाही प्रचंड तापदायक ठरणार आहे. विकास कामांच्या नावाखाली शहर जागोजागी खोदण्यात आले आहे. हे खड्डे अजूनही कायम आहे. पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणावरून वाहने धावताना असंख्य अपघात घडण्याची शक्य ...
पंतप्रधानांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. नवीन सरकारमध्येही या धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता प्रकल्प आणि विहिरींच्या माध्यमातून ओलित करण्यात येणार आहे. ...
दरवर्षी हजारो किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधणाऱ्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने यावर्षी (२०१९-२०) देशभरात केवळ साडेतीन हजार किलोमीटरचे महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ...
येथील जिल्हा परिषदेच्या दोन सभापतींवर पारित झालेल्या अविश्वास ठरावाला त्या सभापतींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरून न्यायालयाने त्यांना १२ जूनपर्यंत स्थगनादेश दिला होता. मात्र सोमवारी शिवसेना गटनेत्याच्या याचिकेवरून हा स्थगनादेश उठविण्यात ...
शहरातील ड्रीम लॅन्ड सीटी परिसरात प्रेमसंबंधातून तिघांनी एका युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना रविवारी रात्री १.३० वाजता घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर पेटवून दिले. आर्णी पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून नांदेड येथून दोन आरोपींना अ ...
मानधनवाढीसाठी आक्रोश करीत सोमवारी तळपत्या उन्हात अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निवेदन महिला बालविकास अधिकाऱ्यांना दिले. ...
पावसाळापूर्व पाहणी अहवालात जिल्ह्यातील तब्बल ८४७ जलस्त्रोत धोकादायक असल्याची बाब पुढे आली. या अहवालाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना नोटीस बजावून पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा कारवाईची ताकीद देण्या ...
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या इंदिरा सहकारी सुतगिरणीचा प्रश्न मागील २५ वर्षांपासून रेंगाळत आहे. मात्र आता स्थानिक आमदार व सुतगिरणी अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही सुतगिरणी सुरू करण्याबाबत सविस्तर चर् ...