स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी ज्या आझाद मैदानातून पेटविली गेली. घाणीच्या साम्राज्याने त्या आझाद मैदानाचे पावित्र्य संपुष्टात आणले आहे. या ठिकाणचा विजयस्तंभही गटाराने वेढला गेला आहे. ...
जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील हरणखेडे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. हरणखेडे हे पोलीस मुख्यालयात कवायत निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा पदक जाहीर झाल्याबद्दल गौरव केला जाणार आहे. ...
यावर्षी राज्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३० लाख कापूस गाठींची आयात केल्याने कापसाचे दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी दिलासा देत कायमस्वरूपी गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तालुक्यातील विना अनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीवर लागले तेव्हापासून विनावेतन काम करावे लागत आहे. आम्हाला कुटुंब आहे. ...
आग प्रत्येकाच्याच मनात असते. त्या आगीला चुकीच्या दिशेने हवा दिली गेली तर एक ठिणगी गाव पेटवून टाकते. अन् हवा देणारा समंजस असेल, तर आगीची मशाल होते. क्रांती घडते. शिकू पाहणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्याला परिस्थितीने अडविले. ...
कामठवाडा गावाने ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धेत दारव्हा तालुक्यातून १० लाखांचा पहिला पुरस्कार पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यात गावाला पाणीदार बनविण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ...
कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळातील नागरिकही सरसावले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. मदतीचा पहिला ट्रक मंगळवारी कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाला. ...