शांतीलाल मुथा फाऊंडेशनने विकसित केलेला मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राज्यशासन शाळांमध्ये राबवित आहे. आता या मूल्यवर्धनाच्या संकल्पपूर्तीचा अनोखा सोहळा पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये विद्या प्राधिकरणाने आयोजित केला आहे. ...
मानवी हक्क आयोगाशी संबंधित अनेक समस्या निकाली निघण्यासाठी महिनोगणती प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु आता मानवाधिकार संरक्षण (संशोधन) अधिनियम २०१९ राज्यसभेत पारित झाल्याने या समस्या वेगाने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाहतूक जोमात असताना पोलीस मात्र कोमात गेल्याचे दिसत आहे. ...
राज्यभरातील सव्वालाख अधिकारी, कामगारांना चांगले दिवस यावे यासाठी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. महामंडळ केवळ कामगारांमुळे तोट्यात नाही. याची अनेक कारणे आहेत. याचा अभ्यास करून कामगारांचे हित जोपासले ...
वाहनांची संख्या दिवसेन्दिवस वाढत आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहे. गत सात महिन्यांत पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे पाच रूपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रूपये १२ पैसे लिटर तर डिझेलचे दर ६९ रूपये ४० पैशांवर पोहचले आहेत. ...
येथील जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार व सहायक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी यांनी २०१४-१५ मध्ये गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल दोघांना शौर्य पदक बहाल करण्यात आले. ...
वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत. ...
निसर्गाच्या लहरीपणाने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. ...