तालुक्यात पैनगंगा नदी पात्रातील लिलाव झालेल्या रेती घाटांवरुन नियमांना तिलांजली देत बेसुमार रेती उपसा केला जात आहे. स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी मूग गिळून असल्याने पर्यावरणाचा ºहास होऊन कोट्यवधींच्या गौण खनिजाची कंत्राटदार लूट करीत आहे. ...
खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवून आर्थिक मदत देण्याचे नियोजन केले जाईल. त्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ सर्वे करावा, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके ...
शहरातील कचराकोंडी कायम असून या विरोधात शिवसेना नगरसेवकांनी आंदोलन पुकारले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या शशीमोहन नंदा यांनी प्रयत्न केले. त्यांना अपयश आल्यानंतर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावरगड येथे पोहाचले ...
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पती ठार, तर पत्नीसह तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता राळेगाव रोडवरील आमला गावाजवळ घडली. ...
कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याची मध्यावधी बदली करायची असेल तर त्यासाठी विशिष्ट कारण नमूद करणे व त्यासाठी संबंधित मंत्री-सचिवांची ऑथेरिटी म्हणून मंजुरी आवश्यक आहे असा निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी १९ जुलै रोजी दिला आहे ...
अनोळखींची ओळख पटविणाऱ्या, गुन्हेगारी जगतातील सदस्यांची कुंडली जुळविणाऱ्या ‘सीसीटीएनएस’ प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्य पोलीस दलात यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने पहिला क्रमांक पटकाविला आहे. ...
दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहे, भांडण-तंटे वाढले आहे. यामुळे दारू विक्री थांबविण्यात यावी, अशी विनंती पारधी समाजातील महिलांनी पोलिसांना केली आहे. यासंदर्भात ठाणेदार पितांबर जाधव यांना निवेदन देण्यात आले. ...
लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पीक विम्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळायचा असेल, तर खासगी विमा कंपन्या बंद केल्या पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. ...