शासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा शासनकर्त्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा खासदार सुरेश धानोरकर यांनी दिला. ते येथील एसडीओ कार्यालयासमोर तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित धरणे आंदोलनात बोलत होते. ...
पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नगदी पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या या पांढऱ्या सोन्याचे यंदा परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत ...
कोणतीही शैक्षणिक अहर्ता नसतांना ही मंडळी सर्रासपणे ऑलोपॅथीची औषधी लिहून देतात. हा प्रकार जिल्ह्यासह तालुक्यात सर्वत्र आहे. पुर्वी बीएएमस झालेले डॉक्टर मंडळी केवळ औषधी लिहून द्यायचे. परंतु आता या डॉक्टरांनी चक्क रुग्णांना भरती करुन उपचार सुरु केला आहे ...
आसुटकर यांनी वणी पोलिसांना घरातून दुर्गंधी येत असल्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, घरात सतीशचे प्रेत आढळून आले. यावेळी करण कश्यप घरातून बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी युक्ती वापरून करणशी मोबाईलवर ...
राजेश डाबेराव हे अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ते निबंधक म्हणून कार्यरत असतात. पूर्वी जिल्हा उपनिबंधक हे बँकेचे रजिस्ट्रार होते. परंतु बैद्यनाथन कायद्यातील बदलानंतर विभागीय निबंधकांना जिल्हा बँकेचे रज ...
रिझर्वेशन असल्याने अनेकांना अॅडजेस्टमेंट करून प्रवास करावा लागला. या प्रवासाच्या तिकिटा मिळाल्या नाही. जादा रक्कम मात्र आकारली गेली. सण-उत्सवात घरापर्यंत वेळेत पोहोचणे महत्वाचे असल्याने, मुलबाळ सोबत असल्याने अनेकांनी तिकीट न घेता मागेल तेवढे पैसे दि ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर राज्यात अनेक महामार्गावरील टोलबुथ बंद झाले होते. परंतु मनसे व अन्य राजकीय कार्यकर्ते शांत असल्याने आता टप्प्याटप्प्याने हे टोल टॅक्स वसुली नाके पुन्हा डोकेवर काढत आहे. ...
पिंपरी मुखत्यारपूर गावातील पंडित गजभिये यांनी तीन एकर पऱ्हाटी लावली. परतीच्या पावसाने धरलेली बोंड जमिनदोस्त झाली. कपाशीला काड्या तेवढ्या उरल्या. बँकेचे २८ हजार आणि इतर ३० हजार कर्ज फेडण्याची चिंता पंडितला लागण्यासोबतच जगण्याचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ...