प्रास्ताविक आदित्य मानकर, संचालन ज्योत्स्ना पिंपळकर, तर आभार राजेश पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अक्षय मुदगलवार, प्रतीक्षा वानखडे, भाग्यश्री भोरे, योगेश सोळंके, शिवम वानखडे, वैशाली मेश्राम, तरुण जाधव यांनी पुढाकार घेतला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. ...
कोणत्याही मार्गाने विधानपरिषद सर करण्याकरिता पुसदमधील दोन आणि उमरखेडमधील एका नेत्याने चांगलीच कंबर कसली होती. विधानपरिषदेचे सदस्य अॅड.नीलय नाईक विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होतील आणि त्यांच्या जागी तुमचा विचार केला जाईल, असा शब्द भाजपच्या नेत्यांनी ...
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिकविमा यासह नुकसान भरपाई मिळावी, नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्व्हे तलाठी व कृषी सहाय्यक संयुक्तपणे करत आहे. प्रत्येक शेतापर्यंत ते पोहचू शकत नाही. वीमा प्रतिनिधी एकटाच ...
परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील माळकिन्ही येथे बुधवारी घडकीस आली. ...
राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. म ...
सदर आरोग्य केंद्राला परिसरातील अनेक गावे जोडण्यात आली आहे. दररोज १०० ते १५० रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु डॉक्टर उपलब्ध राहात नसल्याने त्यांना परिचारिका औषधोपचार करतात. थातूरमातूर उपचार घेवून नागरिकांना घरी परतावे लागते. यापरिसरात साथीच्या आ ...
सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. कपाशी पिकाच्या बोंडांना कापूस फुटलेला असून हा कापूस ओलसरपणामुळे निरूपयोगी झाला आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भ ...
यावर्षी पाऊस लांबल्याने सोयाबीन काढणीची वेळही लांबली होती. आता सोयाबीन हाताशी आलेले असताना परतीचा पाऊस अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीनला कोंबे फुटली आहे. कपाशीची बोंडे सडली आहे. हरभराही करपून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...