विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ३१ जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत नागपूर येथील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने सोमवारी येथे महाविकास आघा ...
अवधुतवाडी ठाण्यातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नगरपरिषद व्यापारी संकुलात पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान दुकाने फोडली. याचा गुन्हा दाखल होत नाही तोच दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी त्याच वेळेत सात दुकाने फोडली. यातील त ...
कापूस विकल्यानंतर १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटल्यांनतरही आधार जोडण्याची प्रक्रिया बँकांनी पूर्ण केली नाही. यामुळे शेकडो क्विंटल कापूस विकल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात छदामही जमा झाला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पणन महासंघाचे कार्यालय आणि बँक स्त ...
१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपूत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समित ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, नेतृत्व जगजाहीर आहे. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व जातीचे नागरिक सुखी व संपन्न होते. त्यामुळे त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी होऊच शकत नाही, असा दावा या संघटनांनी उपविभागीय ...
जांब रोडवर वनविभागाचे मोठे उद्यान आहे. त्याला लागूनच वनविभागाने आता विश्रामगृहही बांधले आहे. या भागात वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमित ये-जा असते. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघाडी नदीच्या काठावर सागाचे डेरेदार वृक्ष बहरले आहे. आता या ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन दिवस चार लाख ७२ हजार २४५, तर शहरी भागात पाच दिवस एक लाख १४ हजार ९८२ घरे, अशा एकूण पाच लाख ८७ हजार २२७ घरांना गृहभेटीचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात बुथनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दोन हजार ३५ ...
गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तोंडावर आलेल्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...