यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यातील टी१सी१ या नर वाघाने औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवरील ज्ञानगंगा अभयारण्यात आपले बस्तान मांडले आहे. आता तिथे त्याला स्थिरावण्यासाठी जोडीदाराचा शोध वनविभाग घेत आहे. ...
रोजगारासाठी गावातील अनेक जण मुंबई, पुणे या महानगरात स्थिरावलेले आहेत. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातच रोजगारासाठी प्रत्येकाचे जाणे-येणे असते. यामुळे गावात वृद्ध व्यक्तीच वास्तव्याला आहे. गेल्या १५ वर्षात गावांमध्ये हा बदल मोठ्या प्रमाणात जाणवतो. या ...
२४ तासात १४ कोरोना संशयित ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून यापूर्वी ३९ कोरोना संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा तपासणी अहवाल आला असून तो निगेटीव्ह आहे. या तीनही जणांना मेडिकलच्या विलगीकरण ...
इतर व्यवसाय करणाऱ्यांना आपला व्यवसाय करण्याची मुभा नाही. त्यांच्यावर एकप्रकारचे संकट ओढवले. व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. रोजगार बंद पडल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी आता त्यांना आपला पारंपरिक व्यवसाय बदलवून अत्यावश्यक व ...
शहरात डबलसीट व ट्रिपलसीट वाहन चालविणाऱ्यांकडून मात्र सोशल डिस्टंन्सींगसोबतच वाहतूक नियमांची एैसीतैसी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात काही चालक सर्रास डबलसीट व ट्रिपलसीट दुचाकी चालवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी स्वयंशिस्तीचे ...
तालुकापातळीवर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाच्या तीन चमू प्रयत्न करीत आहेत. तालुक्यात मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागातून एकूण ९१६ नागरिक आलेले आहेत. यांपैकी दोघे काहीकाळ आयसोलेशनमध्ये होते. त्यानंतर त्यांना होम क् ...
शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब ...
एक सुशिक्षित तरुण स्वत:हून क्वारंटाईन झाला. पण गावकऱ्यांनी त्याला चक्क कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. ही अफवा आजूबाजूच्या गावातही पसरली. त्यामुळे अख्खे कुटुंबच बहिष्कृत झाले. ...