जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात ...
धरणातून गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने १०० ब्रासच्या तीन परवानगी दिल्या आहे. या ठिकाणी धरणात ३० ते ४० टिप्पर गाळ नेण्यासाठी सारख्या येरझारा मारताहेत. त्याकरिता ६ जेसीबी धरणात उतरविण्यात आले आहे. एक वाहन ८ ते १० येरझारा मारते. यातून संपूर्ण रस्ता ...
कापूस खरेदीच्या प्रश्नावर गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अकोला येथील सीसीआयचे जनरल मॅनेजर अजय कुमार, नागपूर येथील पणन महासंघाचे जनरल मॅनेजर महाजन आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक गुरुवारी पार पडली ...
तालुक्यातील ग्रामसेवक एम.जी. सगरुळे बुधवारी वैद्यकीय रजेचा पगार मिळण्यासंदर्भात पंचायत समितीत गेले होते. त्यांनी तेथील बाबू हाडसे यांना विचारणा केली. हाडसे यांनी सगरुळे यांना गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत ग्रामसेवक बीडीओ ...
तालुक्यात परजिल्हा व परप्रांतातून परतणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करुन त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम क्वारंटाईन शिक्के मारले गेले. सध्या सहा हजार १०१ नागरिक होम क्वारंटाईन असून तब्बल सहा हजार ८४५ जणांचा १४ दिवसांचा का ...
: एका निराधार वृद्ध महिलेचा अचानक मृत्यू झाला. मात्र कोरोनाच्या भयाने तिच्या अंत्यसंस्काराकडे गावकऱ्यांनी पाठ फिरविली. या प्रकाराची माहिती मिळताच पांढरकवडातील नगरसेवक बंटी जुवारे यांनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत तिला अग्नी दिला. मानवी संवेद ...
आवश्यक असेल तेथेच पैसा खर्च करा, असे शासनाचे आजचे धोरण आहे. तसे सर्व विभागाला निर्देश देण्यात आले. तरीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सद्यस्थितीत गरज नसलेल्या साहित्यावर सुमारे ६० कोटी रुपयांचा चुराडा करण्याचा डाव मांडला आहे. विदर्भात काम सुरू असलेल् ...
खरीप हंगामात रासायनिक खताची कंपन्यांकडून लिंकिंग केली जात आहे. कंपन्यांकडून कृषी केंद्रांना १५ टनामागे १५ ते ४० हजार रुपये किंमतीचे दुय्यम दर्जाचे खत बळजबरीने दिले जात आहे. ...
लॉकडाऊन-४ मध्ये यवतमाळ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये उघडली असली तरी तेथील कामकाज मात्र ठप्प होते. परंतु परिवहन आयुक्तांनी आता या कार्यालयांच्या कामकाजांचीही वर्गवारी केली आहे. ...
कारोनाच्या प्रादूर्भावापूर्वी वणी आगारातून दररोज २४० फेºया होत असत. त्यातून या आगाराला दररोज पाच लाखांचे उत्पन्न होत असे. मात्र देशभर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यात एसटी महामंडळाची बससेवाही थांबविण्यात ...