ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
'वंदे भारत मिशन' च्या गोंडस नावाखाली केंद्र सरकार सामान्यांकडून मोठी वसुलीच करत असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला असून जनतेने पीएम केअर फंडाला दिलेला पैसा कोणत्या कामासाठी वापरल्या जात आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ...
सागर नारायण भुते (२७) रा. बुटले ले-आऊट पिंपळगाव असे मृताचे नाव आहे. सागर हा मंगळवारी दुपारी अक्षय पिलारे या मित्रासोबत फिरत होता. त्याच्या दुचाकीचा सनकी उर्फ विवेक कांबळे याच्या दुचाकीला कट लागला. यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सागर घरी परत आला. ...
मुंबईतील रुग्णालयामध्ये अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. दिल्ली सरकारनेही प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (एम्स) संस्था दिल्ली येथील तज्ज्ञांनीही प्लाझ् ...
रक्तदान श्रेष्ठ दान आहे. गरजूंना आवश्यक त्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांची धावपळ होते. प्रसंगी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. ही वेळ येऊ नये यासाठी रक्ताचा साठा आवश्यक आहे. यादृष्टीने सदर रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. येथील शासकीय वैद्यकीय ...
लॉकडाऊनच्या शंभर दिवसांचा आढावा घेतला तर संकटासोबत सहकार्याची भावना वाढल्याचे यवतमाळात दिसून आले. लोहारा एमआयडीसीतील उद्योगांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला. या तीन महिन्यात जवळपास १०० कोटींचे नुकसान झाल्याचा उद्योजकांचा अंदाज आहे. तर शासकीय यंत्रणेच्य ...
कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे. ...
कित्येक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. अशा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले असून या दाखल गुन्ह्यांचा अहवाल गुणवत्ता नियंत्रण संचालकांनी (पुणे) मागितला आहे. ...
‘डॉक्टर्स डे’च्या औचित्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाकडून कायम नोकरीचे ‘गिफ्ट’ मिळण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी तीन विभागांच्या सचिवांनी ‘तयारी नसल्या’ची भूमिका घेतल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले आहे. ...
तालुक्यात विविध कंपन्यांची बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागातील तज्ज्ञांनी सावरगाव(काळे), व्याहाळी, अडगाव आदी ३० गावातील शेतकऱ्यांच्या शेत ...