कोरोनामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. अनेक तालुके लॉकडाऊन झाले. पुढे परिस्थिती बिकट झाल्यास आणखी लॉकडाऊन होईल. यामुळे तालुका मुख्यालयात प्रवेशच मिळणार नाही. यामुळे शेतकरी पिकांसाठी लागणारा युरिया आतापासूनच खरेदी करून ठेवत आहे. कपाशी ...
लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल झाला. हे नुकसान शेतकऱ्यांना कधीही भरुन निघणार नाही, असेच होते. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. आता ८०० ते हजार एकरवर भाजीपाला शिल्लक राहिला आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्या ...
गतवर्षी साथरोगाने जिल्ह्यात उद्रेक केला होता. डेंग्यू रूग्णाची संख्या जिल्ह्यात ४९४ वर पोहलची होती. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले होते. यावर मात करण्यासाठी यावर्षी हिवताप विभागान जानेवारीपासूनच साथरोग नियंत्रणावर भर दिला. सध्या ४१ रूग्णाची नोंद करण्य ...
राकेश कलासागर, दिलीप भुजबळ, व्ही.बी. देशमुख ही प्रमुख तीन नावे आहेत. कलासागर हे सद्या सीआयडी पुणे येथे कार्यरत आहेत. यापूर्वी ते अकोल्याचे एसपी होते. त्यांचे नाव शिवसेनेकडून रेटले जात आहे. बुलडाणा एसपी दिलीप भुजबळ हेसुद्धा शिवसेनेच्या संपर्कात असून भ ...
तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदे शिवसेनेच्या, दोन पदे काँग्रेसच्या तर एक पद राष्ट्रवादीच्या वा ...
नगरपरिषदेच्या कराचा भरणा केलेली पावती जोडल्याशिवाय नवीन नळ जोडणीचा अर्ज मंजूर होत नाही. हाच मुद्दा घेऊन भाजप गटनेत्यासह इतर नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे करात सवलतीचा प्रस्ताव ठेवला. यवतमाळ शहरातील जनतेकडे मालमत्ता कर थकीत असल्यामुळे महाराष्ट्र जीव ...
रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांच ...
हाताला काम नसल्यामुळे बँड व्यावसायिक आणि कामगारांची भटकंती सुरू आहे. विशिष्ट काळातच या लोकांना काम मिळते. यावर्षी मात्र संपूर्ण सिजन गेला. कुठेही काम मिळाले नाही. आजही तिच परिस्थिती आहे. याच व्यवसायाच्या आणि कामाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत ...
जिल्ह्यातील आमदारांनी एकूण ८६१ कोटी ९९ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २७ कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले आहे. येथून हे प्रस्ताव अमरावती येथे मुख्य अभियंत्यांकडे पाठविले गेले. मात्र तेथून सध्या १८ प्रस्ताव श ...
राज्यात कोरोनाची परिस्थिती बघता या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा व आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. परीक्षा घेताना ...