महाराष्ट्र आदिवासी आर्थिक स्थिती अधिनियम १९७६ आहे. या अधिनियमानुसार पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत आदिवासींना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून खावटी कर्ज वाटप ही योजना सुरू करण्यात आली आहे. आदिवासीबहुल क्षेत् ...
जिल्ह्यातील जनसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद आणि एनआरएचएमच्या माध्यमातून मोठा निधी दरवर्षी जिल्ह्याकडे वळता होतो. वाढत्या लोकसंख्येपुढे हा निधी अपुरा पडतो. यामुळे दरवर्षी जितका निधी जिल्ह्याला प्राप्त होतो, तितकाही खर्च होत ...
यवतमाळ जिल्ह्यात ५४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ३७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ...
राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली (श्रीरामपूर) येथे गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कूलरचा शॉक लागून तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ...
हिवरी येथील सुधाकर गोविंदराव पवार (४५) या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून तीन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यावेळी त्यांची मुलगी सानिकाची दहाव्या वर्गाची परीक्षा सुरू होती. वडिलांचा मृतदेह शवागारात असताना आभाळाएवढे दु:ख ...
दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत तालुक्यातील १४ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. राजर्षी शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलचा तन्मय किशोर सोसे हा ९७.६० टक्के गुण घेत तालुक्यातून पहिला आला आहे. दि इंग्लिश हायस्कूलची लक्ष्मी अनिल चव ...
घाटंजी येथील समर्थ विद्यालयाची मंजिरी मनोज गवळी, कोषटवार विद्यालय पुसदची सिद्धी विवेक सावरकर, राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळची श्रेया संदीप देशपांडे या तिघांनी समान ९९.६० टक्के (गुण ४९८) मिळवित जिल्ह्यातून संयुक्त दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर तिसऱ ...