केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही ...
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रव ...
पाच जिल्ह्यांसाठी प्राप्त २२ कोटी १४ लाखाच्या रकमेत अमरावतीला सर्वाधिक दहा कोटी ६९ लाख रूपये मिळाले. यवतमाळ नऊ कोटी ४३ लाख, वाशिम एक कोटी ७५ लाख तर अकोल्याला २६ लाख २९ हजारांचा निधी मिळाला. ...
२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना क ...
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला संततधार पावसामुळे पूर आला आहे. पावसामुळे विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात तब्बल ८१.७३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४३९.०७ मीटर झाली आहे. धरणात ११०२.९७ दलघमी पाणीसाठा ...
तब्बल पाच महिन्यानंतर परजिल्ह्यातील बसफेऱ्या गुरूवारी सुरू झाल्या. यामुळे सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ पहायला मिळाली. बसस्थानकाबाहेर वाहक प्रवाशांना बोलविण्याचे काम करीत होते. तासभरानंतर वाहन भरले जात होते. यानंतर बस निघत होती. बसस्थानकावर ...
बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० या वेळेत ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहराचा फेरफटका मारला असता कुठेही यंत्रणा रस्त्यावर दिसली नाही. पोलिसांच्या रात्रगस्तीचे रिअॅलिटी चेक करण्यासाठी वडगाव ग्रामपंचायतपासून सुरुवात केली. आर्णी मार्गावर कुठेही पोलीस अथवा त्यांचे ...
गुरुवारी यवतमाळात जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा शिवसेनेचे अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जात होती. परंतु भाजपच्या सदस्यांनी सुरुवातीलाच सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. ...