उद्योगांची वाणवा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या २७ लाख लोकसंख्येच्या उदरभरणाचा जिम्मा प्रामुख्याने चार लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी शिरावर घेतला आहे. हजारो शेतमजुरांच्या चुली याच पोशिंद्याच्या आसऱ्याने पेटत आहेत. आता सरकारी अनास्थेने या अन्नदात्याच्याच पोरा ...
शहराच्या विविध भगात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. अग्रवाल ले-आउट, शिवाजी चौकमधील अतिक्रमणाचा प्रकार प्रशासन व नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निरीक्षकांना लक्षात आला. मात्र त्यांनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे नगरपरिषदेच्या लाखो रुपयांच् ...
cotton Yawatmal news शेतकऱ्यांचा कापूस घरात येतो आहे, त्यावरच त्यांचा दिवाळी-दसरा अवलंबून आहे. परंतु अद्यापही शासनाला कापूस खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही. ...
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र त्यातील अनेकांना पुणे, दिल्लीत जाऊनच अद्ययावत तयारी करावी लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना यवतमाळातच अद्ययावत अभ्यासिका उपलब्ध व्हावी म्हणून नगरपरिषदेने ...
अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे. सोयाबीनला शासनाने तीन हजार ८ ...