मंगळवारी आझाद मैदानातून आंदोलनाचे बिगुल फुंकण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वागणुकीविरोधात डॉक्टरांनी प्रचंड आक्रोश नोंदविला. या आंदोलनाला जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बीडीओंसह विविध संघटनांनी पाठींबा द ...
मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागातील रहिवासी असलेल्या तब्बल १९४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२७ पुरुषांसह ६७ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी यवतमाळ शहरातील ४९ पुरुष, २१ महिला व तालुक्यातील तीन पुरुषांसह दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पां ...
कोविड नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे महत्वाकांक्षी अभियान राज्य शासनाने सुरू केले. मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरूच होते. मग त्याला केवळ नवीन नाव देऊन अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक आणि ग्रामीण कर्मचाऱ्यांवर अनाठायी ताण का दिला, ...
यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली. हे सोयाबीन अती पावसाने बहुतांश भागात कुबेरले आहे. थोडेबहुत वाचलेले सोयाबीन बाजारात विक्रीस येणार आहे. सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जाणार आहे. यानंतरही खुल ...
कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी बदली प्रक्रिया लांबली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात प्रत्येकी ७.५ टक्के प्रशासकीय व विनंती बदल्यांचा समावेश ह ...
मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार १९० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यातील सहा हजार ८३८ जण बरे झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. सध्या जिल्ह्यात ५५९ कोरोना अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ५४३ जणांना होम आयसोलेशनम ...
राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली. यासोबतच नियमित सभासदांनाही कर्ज वाटपाची प्रक्रिया खरीप हंगामामध्ये सुरू करण्यात आली. दोन्ही कर्ज वाटप सुरू असताना कोरोनाचा उद्रेक व ...