दिवसेंदिवस सर्वत्र प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम पर्यावरण व मानवी जीवनावर होत आहे. अवेळी पाऊस, क्षमतेपेक्षा जास्त उन्हाळा आणि हिवाळा, असे ऋतुचक्र प्रभावित होत आहे. या प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक पर ...
पांढरकवडा विभागात नरभक्षक वाघिणीची प्रचंड दहशत होती. तिने सहा जनावरांची शिकार केली. तिच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. या वाघिणीला पकडण्यासाठी नागरिकांमधून वन खात्यावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता. अखेर मेळघाटातील विशेष कृती दलाच ...
पाणी वाहत असताना पूल पार करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार अडाण नदीत वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. घाटंजी तालुक्याच्या निंबर्डा ते तळणी मार्गावर असलेल्या पुलावर हा प्रकार घडला. ...
मुरझडी येथील २० वर्षीय गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी यवतमाळला आली. तपासणी केल्यानंतर गर्भ मृत असल्याचे समजले. खासगी स्त्री रुग्णालयात जात असतानाच दुचाकीवर प्रसवकळा सुरू झाल्या. ...
केंद्र सरकारने कांद्यावर आणलेली निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन केले. ...
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतातील पाणी वाहून जाण्याची नाली बुजली. त्यामुळे शेतात साचून राहात असलेल्या पाण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तरोडा (ता.आर्णी) गावातील युवा शेतकऱ्याने आ ...
सध्या तालुक्यात लंपी स्कीन या पशुंच्या जिवघेण्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत मोठी यंत्रणा कामी लावण्याची आवश्यकता असतांना धड आहे त्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जात नाही. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे आपल्याच तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्या ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के मदत दिली जाणार होती. प्रत्यक्षात विमा कंपनीचे प्रतिनिधी गावाकडे फिरकण्यासाठी तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा नागवल्या जात आहे. ...