वणी तालुक्यातील शेतीत खरिपात कापूस, तूर, सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा, मूग, ज्वारी, गहू आदी पीक घेतले जातात. मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची समानता असल्याने पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची प्रच ...
डोंगरखर्डा : कळंब तालुक्याच्या अंतरगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील शौचालयाचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून रखडले आहे. यवतमाळ जिल्ह्याबाहेरील कंत्राटदाराला हे ... ...
परिसरातील नागरिकांनी डझनाच्या वर तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्या. मात्र, उगीचच चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी थातूरमातूर कामावर ... ...
नियम न पाळणाऱ्या लोकांसह आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश नायब तहसीलदार निवल यांनी यावेळी दिले. पुढील आठ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली नाही तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही, मात्र, लोक नियम पाळणार नाही आणि रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉक ...
दारव्हासह यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील सहा तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व उद्योग धंद्याला चालना मिळाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे २००९ पासून गाळप हंगाम बंद करावा लागला. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा र ...