विडूळ : येथे अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्याने घरीच थांबून परमरहस्य ग्रंथाचे पारायण करण्यात आले. वीरशैव समाज बांधवांच्यावतीने स्थानिक उमामहेश्वर ... ...
जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल सात कोटी ८० लाख ३३ हजारांचा कृती आराखडा तयार केला. त्यात ५८९ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून दरम्यान या गावांमध्ये विविध उपाययोजना ...
खासगी कोविड रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षभरापासून डाॅक्टरांनी उपचार करून अनुभव घेतलेल्या औषधांचाच तुटवडा भासत आहे. पर्यायी औषधी फारशी प्रभावी ठरत नाही. कोरोना संसर्ग एका पातळीपर्यंत असताना, रुग्णाला तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यानंतर संसर्ग फैलावण् ...