विसर्जन मिरवणूक दरम्यान लाऊडस्पीकर वाजवू दिला नाही, म्हणून दोन गट आपसात भिडले. या भांडणात अनेकजण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ...
सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याच ...
सोमवारी दुपारी वणी तालुक्यात वणी, मारेगाव व झरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा पाऊस बरसला. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. मात्र ११ वाजतानंतर पुन्हा धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस दुपारी १२ ...
राज्य शासनाने ई-पीक पाहणी अहवालाची जबाबदारी यावर्षीपासून शेतकऱ्यावर सोपविली असून त्याची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी तलाठ्यांसोबतच इतर विभागावर सोपविण्यात ... ...
जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे १९६ रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ९० रुग्ण यवतमाळ तालुक्यातील आहे. त्यातच चिकनगुनियाने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, त्यानंतरही नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत उपाययोजनेबाबत ठोस पाऊल उचलण्यात ...