यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सर्व अंदाज मोडित काढीत ९३ हजार ८१६ मताधिक्याने विजय संपादित केला. त्यांना चार लाख ७७ हजार ९0५ मिळाली. ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निकालाचे बॅन्ड काही तासातच वाजणार आहे. खासदार हंसराज अहीर व अँड.वामनराव चटप दोघांच्याही कार्यकर्त्यांना विजयाची प्रचंड ...
यवतमाळ : आदिवासी अस्मितेची पहिली लढाई इंग्रजाविरोधात बाबा तिलकमानी यांच्या नेतृत्चात लढल्या गेली. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. ...
दारव्हा तालुक्यातील गोखी प्रकल्प येथील नागरिकांसाठी आशेचे किरण ठरेल, असे वाटत होते. मात्र या प्रकल्पाने येथील नागरिकांच्या घोर निराशा झाल्या. सन १९७२ मध्ये पाया भरणी ...
जिल्हा परिषदेचे मुख्यालय प्रतिनियुक्तीच्या कर्मचार्यांनी हायज्ॉक केले आहे. बदली झाल्यानंतरही त्याच आस्थापनेवर प्रतिनियुक्ती मिळविण्याचा फंडा अनेक वर्षांपासून वापरल्या जात आहे. ...