जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार ...
पेरणीच्या काळात बरेचदा शेतकर्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचा निर्णय ...
जिल्हाभरातील शेतकर्यांना दिल्या जाणार्या कापूस, सोयाबीन या पीक कर्जाच्या दरात हेक्टरी दोन हजार रुपये वाढ प्रस्तावित आहे. त्यावर शुक्रवारी २३ मे रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...
पांढरकवडा मार्गावर यवतमाळ शहरानजीक गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सोयाबीन भरलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी ट्रकला पूर्ण कवेत घेतले. ...
काँग्रेसमधील प्रवाह थांबला आहे, नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला आहे, पक्षात नव्याने येणार्यांची संख्याही घटली आहे. हीच कारणे लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी कारणीभूत ठरली, ...
कुलगुरू मोहन खेडकर यांनी स्वग्राम प्रवास भत्त्यासाठी ३० आॅगस्ट २०११ रोजी ७५ हजारांची उचल केली होती. यासाठी खेडकर यांना विद्यापीठाचे कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी मदत केली. ...