खरीप हंगाम तोंडावर आला असून विविध बियाणे कंपन्यांनी शेतकर्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रचाराचा फंडा वापरणे सुरू केले आहे. एकमेकांशी स्पर्धा करीत आपलेच वाण कसे श्रेष्ठ आहे, ...
शेतकर्यांच्या शेती व्यवसायात अत्यंत महत्वाचा ठरणारा पांदण रस्ता दिवसेंदिवस निरूंद होत असल्याने शेतकर्यांना शेतीच करणे कठीण झाले आहे. यातून भांडण, तंटा करण्यातच त्यांचा वेळ ...
यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबिनचा पेरा कमी होणार असून कपाशीचा पेरा मात्र वाढणार आहे. कृषी विभागाने खरीपाचे नियोजन पूर्ण केले असून यावर्षी ६२ हजार ७९३ हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. ...
ग्रामीण भागातील माता व बालकांमध्ये जागृती करण्याचा एकमेव दुआ म्हणून अंगणवाडी कार्यरत आहे. या दोन घटकांशी निगडीत सर्वच उपक्रम येथून राबविण्यात येतात. त्यामुळेच अंगणवाडीच्या कार्याचे ...
स्मशानभूमी रस्त्याच्या कामाच्या वादातून शिवसेनेचे उमरसरा सर्कल उपप्रमुख रामनारायण उर्फ दादू इंद्रजित मिश्रा यांचा तलवारीने खून करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उमरसरा ...
तालुक्यात झालेल्या विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून कोणतेही काम इस्टिमेट प्रमाणे झाले नाही. मोजमाप पुस्तिकेतील नोंदी आणि प्रत्यक्ष काम यात प्रचंड तफावत आहे. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांनी शासनाशी चर्चा करून मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा महत्वपूर्ण प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला. ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले़ निकालापुर्वी अनेक नेत्यांनी उमेदवाराला खूष करण्यासाठी वेगवेगळ्या वल्गना केल्या़ त्यामध्ये काहिंना यश तर बहुतेकांना अपयशाचा सामना करावा लागला़ ...
शासनातर्फे दिल्या जाणार्या आदिवासी प्रोत्साहन भत्त्यापासून तालुक्यातील अनेक कर्मचारी अद्यापही वंचित आहे. त्यांनी तातडीने हा भत्ता लागू करण्याची मागणी केली आहे. तालुक्याचे स्थळ असलेले ...
वणी उपविभागातील पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असून उपविभागात अवैध व्यवसायांनी चांगलेच तोंड वर काढले आहे. पोलिसांची पकड ढिली झाल्याने गेल्या ...