शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरेने निकाली निघावे यासाठी राजस्व अभियान राबविण्यात आले. १८ जुलै २०१३ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. शेतकऱ्यांची कामे सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी शासनाने ...
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यावर एकदाच वरूणराजा प्रसन्न झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुसद तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. गत २४ तासात ६० मिमी पावसाची नोंद झाली. ...
गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत आर्णी मार्गावरील हिवरी गावाला पुराचा तडाखा बसत आहे. नाल्यावरील पूरसंरक्षक भिंतीअभावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी नाल्याला पूर येवून ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात आरोग्य सेवक आणि आरोग्य सहायक संवर्गातील ४० कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागात लाखांवर बोली लावली जात ...
गणपती स्थापनेच्या मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींची धडपकड मोहीम जोरात सुरू आहे. आतापर्यंत १० जणांंना अटक ...
महागाव तालुक्यात २१ ते २९ आॅगस्ट दरम्यान एकाच आठवड्यात तालुक्यातील विविध भागात पडलेल्या विजेमुळे पाच लोकांना प्राण गमवावा लागला तसेच पाच जनावरांचा मृत्यू झाला. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील ७३ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्यच नाही. येथे केवळ शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. ही बाब अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ...
धनोडा टी-पॉइंटवर असलेल्या हॉटेल व्यावसायीकावर क्षुल्लक कारणातून अज्ञात पाच ते सहा युवकांनी चाकू हल्ला केला. त्यानंतर बोलेरो गाडीच्या चालकाला देशीकट्ट्याचा धाक दाखवून या ...
हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर आणि अर्जूना बीटमध्ये शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात आली. त्यानंतर ट्रक फसल्याने तस्करीचा प्रयत्न फसला. याची गंभीर दखल घेत हिवरी वनपरिक्षेत्र ...