अनेक शासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत़ सामान्य नागरिकांचे वेळेत काम होत नाही़ मात्र कर्मचारी आणि अधिकारी मस्त असून सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ...
उमरखेड तालुक्यात विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील सततचा बदल व मध्यंतरी काही दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी ...
आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत असताना महागाव तालुक्यातील शिरपूर येथील विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून अभ्यासाचे धडे ...
आवश्यक तेवढे शिक्षक देण्यास चालढकल होत असल्याने केळझरा (वरठी) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणे पालकांनी बंद केले आहे. गेली तीन दिवसांपासून कार्यरत ...
एरवी निधी देतांना विविध कारणे सांगणाऱ्या येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील एक दोन नव्हेतर तब्बल १०३ ग्रामपंचायींवर कोट्यवधींच्या निधीची खैरात केली आहे. तर क्रीडा संस्थांना यात ...
दहा वर्षांपूर्वीच्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिपायांमार्फत टायमर लावून प्रात्यक्षिक करवून घेतले. पोलीस आयुक्त थेट दत्त चौकातील एका कृषी केंद्रात चौकशीसाठी धडकले. ...
पीक विम्याच्या मदतीकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची विमा कंपन्यांनी चक्क दिशाभूल केली आहे. बँकांमध्ये लागलेल्या यादीत अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर मदतीचे केवळ १३६ रुपये आहे. ...
भोजन पुरवठा ठेकेदाराने मेस बंद केल्याने राळेगाव येथील वसतिगृहातील २८ विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. वसतिगृह अधीक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभाग ...
तालुक्यातील घारफळ येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखेत २०१३-१४ मध्ये सोयाबीन पिकाचा विम्याचा शेतकऱ्यांनी भरणा केला. पीक विमासुद्धा मंजूर झाला आहे. परंतु विमा कंपनीतर्फे मंडळाप्रमाणे ...