बांधकाम क्षेत्रात कार्यरत मजुरांची प्रचंड दैनावस्था झाली आहे. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या दबावाने १९९६ मध्ये केंद्र शासनाने ‘बांधकाम कामगार अधिनियम’ तयार केला. ...
वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही, ...
धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण. यातून वाढलेले विस्मरण अलीकडे प्रत्येकासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी दररोज अर्धा तास ध्यान करण्याची आवश्यकता आहे. ...
डोक्यावर पी कॅप अन् हातात केन, असा वर्दीचा रुबाब. खरे तर पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच आपणही फौजदार व्हावे, असे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते. मात्र सेवानिवृत्ती उंबरठ्यावर येवूनही ...
जिल्हा परिषदेत अडीच वर्ष विरोधी बाकावर बसल्यानंतर काँग्रेस नेते मुत्सदेगिरी दाखवत सत्ता स्थापनेत महत्त्वाची पदे मिळवतील अशी अपेक्षा काँग्रेस सदस्यांना होती. मात्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा ...
शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षकांचा चांगला उपक्रम इतर शाळांमध्ये राबविता यावा, त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी एज्युकेशनल इनोव्हेशनल बँक (नाविन्यपूर्ण ...
ग्रामीण भागातील गावशिव आणि ग्रामीण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत ...
बसस्थानकावर प्रवासी महिलांना हेरुन त्यांना लुटणाऱ्या महिलांच्या एका टोळीचा पर्दाफाश येथील बसस्थानकावर झाला. महिलेच्या सतर्कतेनेच पाच महिलांची टोळी गजाआड करण्यात आली. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून येत्या २६ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. येथील बाजोरिया लॉनमधील निवडक आणि विश्वासू ...