मागील १० वर्षात जिल्ह्याने आठवेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. यामध्ये यावर्षीचा निसर्ग प्रकोपाने पुन्हा भर घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे. ...
अपुरा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने यंदा सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट होत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पोत्याने नव्हे तर किलोने विकण्याची वेळ आली आहे. ...
गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा ...
शेतीच्या वादात एका तरुणाने आपल्या सावत्र आईचा काठीने बेदम मारहाण करून खून केला तर सावत्र बहीणही या मारहाणीत गंभीर जखमी झाली. ही घटना पुसद तालुक्यातील शेलू येथील एका शेतात घडली. ...
गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी शक्ती प्रदर्शन करित सातही मतदारसंघातील उमेदवारांनी रॅली काढली. जनमताचा भक्कम पाठिंबा मिळत ...
वणी तालुका हा पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो़ मात्र यावर्षी हे पांढरे सोने पिकविणारे शेतकरी कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता बळावल्याने चिंताग्रस्त बनले आहेत़ ...
अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा विविध उपाय करत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाचा फटका त्यांना अजूनही सहन करावा लागत आहे ...
बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे. ३० उद्योग तर अखेरच्या ...