पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे़ जनावरांच्या चारा-पाण्याची भेडसावणारी समस्या ...
यवतमाळ शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात शहरासारखीच स्थिती राहिली आहे. पिंपळगाव येथील सात मतदान केंद्रांवर राष्ट्रवादीला अवघी दोन ते चौदा मते मिळाली. अशीच स्थिती मोहा, डोर्ली, वाघापूर, ...
विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरून कोणत्या नेत्याची आपल्या गावात किती पकड आहे, हे स्पष्ट झाले. पक्ष नेता म्हणविणाऱ्या अनेक नेत्यांची मतदारांनी गावातच पोलखोल करत त्यांना ...
विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ ...
वाघनखाचे लॉकेट हिसकावल्याचे तत्कालिक कारण असले तरी खंडणीच्या वादातूनच कुख्यात किशोर पंडितचा खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली. तिन्ही मारेकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील धानोरा ...
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडत आहे. गत दोन दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ हाऊसफुल्ल असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची ...
सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने ...
केवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली. ...