नवी दिल्ली-संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमेवर असलेल्या चार धोरणात्मक ठिकाणांची निवड केली असून येथे पहिल्या टप्प्यात रेल्वे जोडणी केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले. ...
वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता ...
सहा महिने, वर्ष नव्हेतर तब्बल साडेचार वर्षांपासून सरपंचाशिवाय गावाचा कारभार सुरू आहे. लालफितशाहीच्या कामाचा असाही नमुना असलेले गाव म्हणजे आसोला होय. राखीव उमेदवार नसल्याने सरपंचाची निवडच झाली नाही. ...
शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली अडत रद्द करण्यात यावी आणि मापाऱ्यांचे मापार दर रद्द करावे, असा आदेश पणन संचालकांनी काढला. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. ...
तालुक्यातील मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रातातील हलगर्जीपणामुळे झालेल्या माता व बालमृत्यू प्रकरणी महिला आरोग्य सेविकेला निलंबित करण्यात आले. तर आरोग्य सहायकाची एक वर्ष वेतनवाढ रोखण्यात आली. ...
जिल्हा परिषदेच्या व्यवहाराचे स्थानिक निधी लेखा विभागामार्फत (लोकल फंड) वार्षिक आॅडीट केले जाते. मात्र हे आॅडिट संपल्यानंतर कोट्यवधीच्या शासकीय निधीची अफरातफर उघडकीस आल्याने ...
सर्व प्राणीमात्रांसाठी जोडीदार असणे हा निसर्ग नियम आहे. जीवनाची यथार्थता सहचरांशिवाय अपूर्ण भासते. प्रत्येकाचे एक मर्यादित का असेना भावविश्व असते. रंगीबेरंगी स्वप्नांची सप्तपदी मनात ...
विदर्भातील नगदी पीक म्हणून कापसाला संबोधले जाते. मात्र या व्यवस्थेत हे नगदी पीक उधारित विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नापीकी असूनही कापसाला बाजारात अपेक्षित मोल मिळत नाही. ...