उदयपूर - सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनांवर प्रश्नचिन्ह उभे करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अशाप्रकारच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळणारा कर्जपुरवठा प्रभावित केल्याचे म्हटले आहे. भारतीय आर्थिक संघाच्या वार्षिक संमेलनात बोलताना त्यांनी का ...
नागपूर : शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्र्रज्ञा बडवाईक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शोभा ओझा यांच्या निर्देशानुसार प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कमल व्यवहारे यांनी ही नियुक्ती केली आहे.विधानसभा निवडणुकीत शहर महिला काँग्र ...
तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असलेले व तालुक्याचे मुख्यालय असलेले मारेगाव अद्याप बसस्थानकाविना आहे. आणखी किती वर्षे मारेगावकरांना बसस्थानकाची प्रतीक्षा करावी लागेल, ...
रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होतो, असे सांगितले जाते. तसाच काहीसा अनुभव पुष्पवंतीनगरीत आला. विदर्भ-मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना ‘कृषिभूषण’ स्वत:च स्वत:ला ‘दीपक’ ...
सर्वाधिक मजुरांची संख्या असलेल्या महागाव तालुक्यातून तब्बल २५ हजार मजूर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहे. तर दुसरीकडे रोजगार हमी योजनेच्या कामावर शुकशुकाट दिसत आहे. ...
गावाच्या सुरक्षेसोबत महसुलाची महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांच्या महत्वाच्या पदाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी एक हजार पोलीस पाटलांवर दोन हजार गावांची ...
प्रशासन म्हणजे भावनाशून्य. लालफितीत बांधलेले अधिकारी. कोणत्याही कामासाठी टोलवाटोलवी, असा काहीसा समज. मात्र दुष्काळाच्या सावटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशासनातील माणुसकी ...