जिल्हा परिषद पंचायत विभागातील ११ ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. यापूर्वीच आरोग्य विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे कामकाज गत काही महिन्यांपासून ‘रेफर टू’ सुरू आहे. दोन महिन्यातर येथे एकही अस्थिरुग्णावर ...
शहराची वाढती लोकसंख्या, विकसित होणारे नगरे आणि मूलभूत सुविधांसाठी नगररचना विभागाच्या माध्यमातून शहराचा अॅक्शन प्लॅन तयार केला जातो. यवतमाळ शहराच्या अॅक्शन प्लॅनची मुदत संपत आली ...
महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या २० लाख शेतकऱ्यांना दिलेली मदत फारच तोटकी आहे. प्रत्यक्षात प्रती हेक्टरी सोयाबीन व कापसाचे सरासरी नुकसान कमीतकमी ५० हजारांवर झाले ...
जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत ग्रामविकास सप्ताह जिल्ह्यातील संपूर्ण १२०८ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. या ग्रामविकास सप्ताहामध्ये गावाचा संपूर्ण विकास आराखडा ग्रामस्थांच्या ...
प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या निवेदनाला केराची टोपली मिळत आहे. लोकप्रतिनिधी आपल्याला काहीही देणे-घेणे नसल्यागत वागत आहे. ग्रामपंचायत कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे हतबल आहे. ...
डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील नागरिकांना शुद्ध आणि मुबकल पाणी मिळावे यासाठी ११ कोटींची नळ योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या योजनेचे तीन-तेरा वाजले ...
शहरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. अनेक प्रकरणे तुंबली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ...
सिंचन प्रकल्पासाठी निधी आणण्यात लोकप्रतिनिधी अपुरे पडले. त्यामुळे सिंचन प्रकल्पांच्या फाईल जलसंपदा विभागात अडकल्या. असे असताना त्याच प्रकल्पासाठी जागतिक बँकेने मदतीचा हात पुढे केला. ...
कापसाचा शोध लावणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याची ख्याती संपूर्ण जगात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दीची पहाट यावी म्हणून कुठल्याच ...