प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी मध्यान्ह भोजन योजना निधीअभावी अडचणीत आली आहे़ त्यामुळे सकस आहाराचा ‘कस’ कमी होण्याची शक्यता आहे़ ...
तालुक्यात अनेक दुकानदारांजवळ व्यवसाय परवाने नसताना देखील त्यांची दुकानदारी सुरूच आहे. यातून वर्षाकाठी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गुमास्ता कायद्याची काटेकोर ...
शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क वन्यप्राण्यांसाठी थिमेट नामक विषारी द्रव गवतावर टाकले. हे गवत खाल्याने एक-दोन नव्हेतर तब्बल दहा जनावरे मृत्युमुखी पडली. ...
वारंवार सांगूनही वॉर्डातील नाल्यांचे बांधकाम, अंतर्गत रस्ते तयार झाले नाही. कचऱ्याची स्वच्छताही केली जात नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले. ...
तालुक्यातील आबई फाटा येथील साई जिनींग अॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीत कापसाच्या गंजीखाली दबून सीसीआयचे (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडीया) पर्यवेक्षक नरेंद्रकुमार रामप्रसाद रावत यांचा मृत्यू झाला. ...
गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी आणि १५ कर्मचारी लाच घेताना व लाचेच्या मागणीत अडकले. त्यानंतर त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी तडकाफडकी निलंबन केले. ...
बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील भूसंपादनाचा मार्ग बऱ्याच अंशी मोकळा झाला आहे. भूसंपादनासह विविध कामांसाठी १७ कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या दारूण पराभवाचे सूत्रधार मानले जाणाऱ्या प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात पक्षातूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ...